तंटामुक्त गाव समिती ही ग्रामस्तरावर स्थापन केलेली एक महत्त्वाची समिती आहे. याचा उद्देश ग्रामस्थांमधील वाद-विवाद स्थानिक पातळीवरच सामोपचाराने मार्गी लावणे हा आहे
सामूहिक वन व्यवस्थापन हा गावातील वनक्षेत्राचे संरक्षण, संवर्धन आणि शाश्वत वापर सुनिश्चित करण्यासाठी ग्रामसभा व स्थानिक समुदाय यांच्या सहभागातून राबविला जाणारा महत्वाचा उपक्रम आहे.